• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी* *स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा* *राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले आजचे सर्व दौरे केले रद्द , इंदापूर मध्ये 14 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी सणसर कडे रवाना, तासाभरात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक* *आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष* *रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील* इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई देण्यात आली.” - कृषि मंत्री दत्तात्रय भरणे*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

मुंबई /अहिल्यानगर : “१३ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान पडलेल्या पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे ७५५ गावांना फटका बसला असून ३ लाख २३ हजार १९६ शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. यात प्रामुख्याने खरीप पिकांचं नुकसान झालं असून प्राथमिक अंदाजानुसार २ लाख २९ हजार ९७ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालं आहे. सरकारने काल काढलेल्या शासन निर्णयाप्रमाणे ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये १४० शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून ७१ हेक्टरवरील क्षेत्र बाधित होतं. त्यानुसार पंचनामे पूर्ण करून ६ लाख ३० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.” अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज अहिल्यानगरच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेवगाव तालुक्यातील भगुर आणि पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावांना भेट देत आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीची थेट शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी त्यांची परिस्थिती कृषीमंत्र्यांसमोर मांडली. सतत पडत असलेल्या पावसामुळे धरण ओवरफ्लो झालेत तर नद्यांना पूर आल्याने अनेक गावांना याचा फटका बसला आहे. पाहणी दरम्यान कृषी विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी, तहसीलदार, तलाठी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी दरम्यान दिलेल्या माहितीनुसार, “अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान हे पाथर्डी तालुक्यात झालं असून ९ पैकी ८ मंडलांत अतिवृष्टी झाली. तेथील टाकळी व खरवंडी या दोन मंडलात १५५ मिमी पावसाची नोंद आहे. पाथर्डी तालुक्यात तब्बल ७७ हजार १५५ हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालं आहे. यामध्ये १३७ गावांमधील १ लाख १ हजार ५८० शेतकऱ्यांचं नुकसान झाला आहे. पुराच्या पाण्याने पाथर्डीतील पूल, रस्ते वाहून गेले आहेत. मुसळधार पाऊसमुळे जिल्ह्यातील सीना, खैरी, ढोरा, नंदिनी नद्यांना पूर आल्याने अनेक गावे आपत्तिग्रस्त झाली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या शेतात, घरात पाणी घुसल्याने प्रचंड हानी झाली आहे. राज्यावर ओढावलेलं हे मोठ्या संकट असून शेतकऱ्यांनी धैर्याने काम घेण्याची आवश्यकता आहे. राज्य शासन सातत्याने मदत निधी जाहीर करत आहे. शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही.

अहिल्यानगर जिल्ह्यात माहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण २ लाख ९९ हजार ८१८ हेक्टर म्हणजेच ७ लाख ४९ हजार ५४५ एकर क्षेत्र बाधित झालं आहे. यात फक्त सप्टेंबर महिन्यातच २ लाख ५३ हजार ६३६ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. राज्याचा विचार करता, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३३ लाख ५१ हजार १७५ हेक्टर म्हणजे ८३ लाख ७७ हजार ९३७ एकर बाधित क्षेत्र आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं असून प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भाजीपाला, फळपिके, मका, इत्यादी पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर, पारनेर, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेगाव, संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहाता या तालुक्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

September 24, 2025
*स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी  गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा*

*स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा*

September 22, 2025
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले आजचे सर्व दौरे केले रद्द , इंदापूर मध्ये 14 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी सणसर कडे रवाना, तासाभरात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक*

September 15, 2025
तिजोरी राज्याची परंतु इंदापुरात भरणे व पाटील यांनी  रंगविली चर्चा चावीची

*आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष*

August 23, 2025
*रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे  ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

*रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

August 23, 2025
इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

July 21, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group