• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर अवघ्या एका तासात अविनाश घोलप मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड दादा.. मामा.. पोंधवडी तलावात लाकडी निंबोडी योजनेचे आउटलेट काढून पाणी सोडा

रोजगार हमी योजनेअंतर्गत गोरगरीब शेतकऱ्यांचे विहिरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी कमाल 5 लाख रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

रोजगार हमी योजनेअंतर्गत गोरगरीब शेतकऱ्यांचे विहिरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी कमाल 5 लाख रुपये अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

शेटफळगढे ता. २९ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या सिंचन सुविधेसाठी दिल्या जाणाऱ्या वैयक्‍तीक सिंचन विहीरीच्या अनुदानात सरकारने वाढ करावी. व विहीर खोदण्यासाठी कमाल पाच लाख रुपये अनुदान द्यावे. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
ज्या शेतकऱ्यांना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे विहिरी खोदता येत नाहीत. अशा शेतकऱ्यांना आपली जिरायत शेती बागायत करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून सिंचनाच्या सुविधेसाठी वैयक्तिक स्वरूपाच्या विहिरी सरकारच्या वतीने दिल्या जात आहेत. यासाठी त्या शेतकऱ्याकडे किमान दीड ते कमाल पाच एकर शेत जमीन असणे आवश्यक असून शेत जमिनीत विहीर पड किंवा बोअरवेल नसावे. व त्या शेतकऱ्याचे मागील तीन वर्षाचे शेत जमिनी मधील पीक पाणी जिरायत असावे. अशी अट आहे. यापूर्वी २०१७ मध्ये तत्कालीन सरकारने विहिरीच्या अनुदानात दोन लाखावरून वाढ करून या अनुदानाची कमाल मर्यादा तीन लाख रुपये केली होती. तर सध्याच्या महायुतीच्या सरकारने या विहिरीसाठीचे अनुदान चार लाख रुपये केले आहे. मात्र आता या निर्णयास जवळपास वर्षभराचा कालावधी झाला आहे . परंतु वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना हे अनुदान अपुरे पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कारण मजुरांद्वारे विहिर खोदत असताना मजुरांना शेतकऱ्याला प्रति दिवसाला सहाशे रुपये द्यावे लागत आहेत. मात्र रोजगार हमी योजनेतून केवळ सव्वा दोनशे रुपये मजुरी दिली जात आहे. त्यामुळे जवळपास शेतकऱ्यांना चारशे रुपये जवळचे घालावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत जात आहे. या शेतकऱ्याला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मजुरीच्या दरात वाढ होणे गरजेचे आहे. याशिवाय शेतकऱ्यांना विहीर पूर्ण झाल्यावर सिमेंट कॉंक्रीटची रिंग टाकावी लागत आहे. सध्या खडी वाळू स्टील याच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमुळे या विहिरी पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर पूर्ण करण्यासाठी सध्या जवळपास पाच लाख रुपये लागत आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांकडे वरची ही रक्कम जवळ नसल्याने आपल्या विहिरीची कामे अपूर्ण ठेवावी लागत आहेत. त्यामुळे सरकारने वाढत्या महागाईचा विचार करून शेतकऱ्यांच्या हितासाठी विहिरीच्या अनुदानात वाढ करणे गरजेचे आहे.
—————————————

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली  इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

May 5, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष

May 4, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे  ॲक्शन मोड वर

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर

May 4, 2025
श्री छत्रपतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस 20 जुलै अंतिम मुदत

अवघ्या एका तासात अविनाश घोलप मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 3, 2025
नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील  उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

April 29, 2025
दादा.. मामा.. पोंधवडी तलावात लाकडी निंबोडी योजनेचे आउटलेट काढून पाणी सोडा

दादा.. मामा.. पोंधवडी तलावात लाकडी निंबोडी योजनेचे आउटलेट काढून पाणी सोडा

April 23, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी साधला बावडा येथे रत्नाई बंगल्यावर कार्यकर्त्यांशी गावनिहाय संवाद , कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी साधला बावडा येथे रत्नाई बंगल्यावर कार्यकर्त्यांशी गावनिहाय संवाद , कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group