• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक *अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या तालुक्यातील 2 हजार 894 कुटुंबांना सरकारच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची व 57 टन धान्य वाटपाची 2 हजार हेक्टर वरील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही तालुक्यात जलद गतीने सुरू – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती* ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

ऐन पावसाळ्यात नीरा नदी कोरडी पडल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत

तत्काळ निरा नदीत पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी

ऐन पावसाळ्यात नीरा नदी कोरडी पडल्याने इंदापूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत

बावडा ता. 9 : इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी वरदान ठरलेली नीरा नदी व त्यावरील बंधारे ऐन पावसाळ्यात कोरडे पडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.अशातच सध्या निरा नदीवर असणाऱ्या जवळपास सर्वच धरणांमध्ये जवळपास 90 टक्के पाणीसाठा झाला आहे त्यामुळे नीरा नदीत पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

प्रतिवर्षी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस हा 15 ऑगस्ट पर्यंत कमी होत असतो त्यामुळे 15 ऑगस्ट नंतर नीरा नदीवरील असणारे सर्व बंधारे धापे टाकून पाण्याने पूर्ण भरून घेतले जातात. मात्र यावर्षी अद्याप नीरा नदीत पाणी सोडले गेले नसल्याने नीरा नदी व त्यावरील बंधारे सध्या कोरडे आहेत. तर बंधाऱ्या जवळच्या भागात अल्प प्रमाणात खोरोची पासून ते नरसिंहपूर पर्यंत पर्यंत पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली सध्या शेतात उभी असलेली पिके वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.. त्यामुळे नीरा नदी परिसरातील इंदापूर तालुक्यातील गावच्या पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम काही प्रमाणात होत आहे.

अशातच   धरण परिसरातील पाऊस साधारणपणे ऑगस्ट महिन्यात उघडतो. त्यामुळे प्रतिवर्षी जून पासूनच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निरा नदीत पाणी सोडले जाते. व बंधारे भरण्यासाठी बंधाऱ्यांचे ढापे अर्थात गेटही 15 ऑगस्टनंतर लगेचच टाकून पाणी बंधाऱ्यात अडविले जाते.
त्यामुळे प्रतिवर्षी नदी व त्यावरील बंधारे हे पूर्ण क्षमतेने भरलेले असायचे.

परंतु या पावसाळ्यात निरा नदीत प्रतिवर्षीप्रमाणे पाणी न सोडल्याने सध्या निरा नदीचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. व ऑगस्ट महिन्यात पाऊस उघडल्याचे कारण पुढे करून जलसंपदा विभागाने पाणी सोडले नाही तर  शेतकऱ्यांना आपली पिके यापुढील काळात कशी टिकवायची असा प्रश्न निर्माण होणार आहे. .
त्यामुळे जलसंपदा विभागाने नीरा नदीत तत्काळ पाणी सोडावे. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. त्याचबरोबर आपली शेती वाचवण्यासाठीी शेतकऱ्यांनी राजकीय मतभेद विसरून नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी एकत्र येणे गरजेचे आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश  : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक

प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषदेच्या वायसेवाडी शाळेचे सुयश : शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे होत आहे कौतुक. अनिकेत तांबे यांचा तालुक्यात तिसरा क्रमांक

June 13, 2025
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*अतिवृष्टीमुळे घरामध्ये पाणी शिरून नुकसान झालेल्या तालुक्यातील 2 हजार 894 कुटुंबांना सरकारच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची व 57 टन धान्य वाटपाची 2 हजार हेक्टर वरील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही तालुक्यात जलद गतीने सुरू – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती*

June 3, 2025
ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड

ISSE, इंडियन सोसायटी ऑफ स्ट्रुकचरल इंजिनिर्स संघटनेच्या बारामती रीजनच्या अध्यक्षपदी सुरज सोपान चांदगुडे यांची निवड

June 1, 2025
अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

अतिवृष्टी नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्या – हनुमंतराव काजळे पाटील यांची मागणी

May 27, 2025
बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

May 11, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली  इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

May 5, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
स्वातंत्र्यदिनी पिंपळे येथील सुनील बागल यांचा आपल्या कुटुंबीयांसमवेत इंदापूरच्या वन विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा

स्वातंत्र्यदिनी पिंपळे येथील सुनील बागल यांचा आपल्या कुटुंबीयांसमवेत इंदापूरच्या वन विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group