• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर अवघ्या एका तासात अविनाश घोलप मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

इंदापूर तालुक्यासाठी खडकवासला प्रकल्पातून चार आवर्तने आगामी मे महिन्यापर्यंत द्यावीत शेतकऱ्यांची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय भरणे व राहुल कुल हे  तिन्हीही सत्तेतील आमदार खडकवासला कालव्याला आवर्तन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला देणार का? याकडे  शेतकऱ्यांचे लक्ष

शेटफळगढे ,ता 12 : यावर्षी पाऊस झाला नाही. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या सर्व नजरा खडकवासला कालव्याच्या आगामी काळातील आवर्तनाकडे लागल्या आहेत. यावर्षी खडकवासला प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी रब्बी हंगामात दोन व उन्हाळी हंगामात दोन अशी एकूण चार आवर्तने शेतकऱ्यांच्या हितासाठी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने करणे गरजेचे आहे.

यावर्षी पाऊस न झाल्याने खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे परंतु सुदैवाची बाब म्हणजे इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाला वरदान ठरलेल्या खडकवासला प्रकल्पात सध्या जरी रब्बीतील पिकांसाठीचे पहिले आवर्तन तालुक्यात सुरू असले तरी आज अखेर जवळपास 90% च्या वरती पाणी साठा खडकवासला प्रकल्पात शिल्लक आहे. त्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामातील आगामी आवर्तनवर इंदापूर तालुक्यातील 36 गावांमधील शेतकऱ्यांची शेती व पिण्याच्या पाण्याच्या योजना मे 2024 पर्यंत अवलंबून आहेत.

आगामी मे महिन्यापर्यंत कालव्याच्या क्षेत्रात असलेल्या या विहिरीचे भूमिगत जलस्त्रोत पडल्याने विहिरी देखील आगामी काळात कोरड्या पडणार आहेत. याचा गावचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन आगामी काळात पिण्याची पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे.

तसेच आगामी सहा महिन्याच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी व कुपनलिकालिका देखील कोरड्या पडणार असल्याने आगामी सहा महिन्याच्या काळात सध्या शेतातील त्पिके केवळ विहिरीच्या पाण्यावर जळून जाणार आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये व शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जळून जाऊ नयेत. यासाठी सध्या सुरू असलेल्या आवर्तना व्यतिरिक्त इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी आणखी तीन आवर्तने खडकवासला प्रकल्पातून सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने करावे. व ही आवर्तने सोडण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन इंदापूरच्या हक्काचे पाणी आणावे. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.. आगामी काळात जर चार आवर्तने आली तरच शेतकऱ्यांच्या शेतातील पिके आगामी उन्हाळ्यात टिकतील अन्यथा जलसंपदा विभागाने कमी आवर्तने सोडल्यास पिके उन्हाळ्यात जळतील त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी संपदा विभागाने आगामी काळात चार आवर्तने ओढणे गरजेचे आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

बारामतीतील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला तरतूद नसतानाही सोडल्याने तेथील शेतकरी तुपाशी इंदापुरातील शेतकरी मात्र पाण्याविना उपाशी

May 11, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली  इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यातच स्वबळा ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आली इतर पक्षांचा आधार घेण्याची नामुष्की , राज्यभर चर्चेला उधान

May 5, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांना पृथ्वीराज जाचक यांनी भरविलेल्या लाडू पेढ्यातील गोडवा 2029 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकणार का ? याकडे तालुक्याचे लक्ष

May 4, 2025
छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे  ॲक्शन मोड वर

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोड वर

May 4, 2025
श्री छत्रपतीच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस 20 जुलै अंतिम मुदत

अवघ्या एका तासात अविनाश घोलप मुरलीधर निंबाळकर व तानाजी थोरात या त्रिमूर्तींनी स्थापन केलेल्या छत्रपती बचाव पॅनलला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

May 3, 2025
नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील  उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री पाटील उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची निवड

April 29, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
वालचंदनगरच्या कामगारांच्या हितासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत उठवला आवाज

वालचंदनगरच्या कामगारांच्या हितासाठी आमदार दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत उठवला आवाज

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group